माझं लग्न झालं त्यानंतर एक-दोन वर्षातला हा किस्सा! पीयुष अगदी तान्हा होता तेव्हाची गोष्ट. थोडी पार्श्वभूमी सांगते आधी. माझी MSc ची परीक्षा झाल्या झाल्या मला अकोल्यालाच शिवाजी कॉलेजला जॉब मिळाला आणि त्याच दरम्यान लग्नही ठरलं. अकोल्याला चालू सेशन पूर्ण करून मी वर्धेला सासरी आली. लगोलग बाळराजेंचंही आगमन झालं.
आपलं मन म्हणजे जणू एक कॅलिडोस्कोपचअसतो. क्षणाक्षणाला त्यावर विविधरंगी प्रतिमा उमटत राहतात. त्यातल्या काहींना शब्दबद्ध केल्या जाते, कधी ललित, कधी कथा तर कधी कवितेच्या रूपात! व्यक्त होण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.. !
Subscribe to:
Posts (Atom)
व्हाट्सअपायन..!
अहो बघितलंत का तुम्ही स्टेटस चिन्मयचं? काssय? सकाळीच बघितलं म्हणता? अहो मग सांगायचं नाही का मला? तुमचं हे असंच असतं! लगेच मी रिप्ल...
-
पुस्तकं तर आपण अनेक वाचतच असतो नेहमी. काही वरवर चाळतो, काही अर्धवट वाचतो , काही काही पुनः पुन्हा वाचतो. काही तिथल्यातिथे विसरून जातो तर काही...
-
साय तशी माझी जिवाभावाची अन आवडतीच. पहीली दुसरीत असतांना भुलाबाईच्या गाण्यात "आपे दुध तापे त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई पाटल्या लेवून ...
-
आज नऊ फेब्रुवारी. माझ्या मावशीचा (श्रीमती रेवती श्रीपाद खांदेवाले) जन्मदिवस. तिला जाऊन आता 11 वर्षे झालीत. पण असा एकही दिवस जात नाही की तिची...
